पर्यटन
पर्यटन

उत्तनडोंगरीचा विविधांगी वारसा

मुंबईच्या वायव्येला गोराईचा निसर्गरम्य परिसर आणि जवळच अथांग समुद्रात विलिन होणारीउत्तउल्हास नदी आपल्याला नागरी धकाधकीचा विसर पडायला लावतात. याच लेखमालेमध्ये उत्तनडोंगरीचा उल्लेख भूशास्त्रीय वारश्याच्या संदर्भात आला होता. येथील टेकडीच्या कुशीत मुंबईच्या जन्माची कथा दडलेली आहे. अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणाही या परिसरात उमटल्या होत्या. या परिसरातील ईस्ट इंडियन गावठाणे आपल्याला पोर्तुगीजकालीन संस्कृतीची झलक देतात. उल्हास नदीच्या उत्तरेला […]

Read More
पर्यटन

पर्यटकांच्या उत्साहावर ऐन पावसाळ्यात पाणी, देवकुंड धबधबा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

पुणे: पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-रायगड हद्दीवरील वनक्षेत्रातील देवकुंड धबधबा पर्यटकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात चार पर्यटकांचा ओढा ओलांडताना मृत्यू झाला होता. तसेच वाट चुकण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. त्यापार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागातर्फे आजपासून देवकुंड आणि सिक्रेट पॉइंट सणसवाडी या दोन्ही धबधब्यांच्या परिसरात […]

Read More
पर्यटन

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ जिल्ह्यातील गड, किल्ले, पर्यटनस्थळे खुली

म. टा. प्रतिनिधी, पुणेः पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड, किल्ले; तसेच पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे दिलेले आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरल्याने हे आदेश मागे घेतल्याने आता पर्यटकांना गड, किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. जिल्ह्यात घाटमाथ्यावर पाच जुलैपासून जोरदार पाऊस होत होता. याबाबत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशाराही दिला […]

Read More
पर्यटन

पर्यटन सुरक्षित का जीवघेणे?

करोनाकाळानंतर पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचबरोबर अपघातविषयीच्या बातम्याही वाढल्या. पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, तर पर्यटक आणि पर्यटन कंपन्या यांनी काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यांच्याविषयी खबरदारी बाळगायलाच हवी. गेल्या महिन्यात नेपाळमध्ये छोटे विमान कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. त्या आधी सिक्कीममध्ये बस दरीत कोसळून ठाणे येथील […]

Read More
पर्यटन

कृषी पर्यटनाला ‘रानझोपडी’चे बळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक उच्च शिक्षणाची मोहोर नावापुढे लागल्यानंतर शहरी झगमगाट अन् भरभराटीच्या स्वप्नांचे आकर्षण प्रत्येकास अटळ आहे. मात्र, या समजाला छेद देत सुरगाणा तालुक्यातील आदिवासी युवकाने अभियंता झाल्यानंतरही ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रात जाऊन वाहने अन् यंत्रांच्या दुनियेशी मैत्री करण्याऐवजी पारंपरिक शेतात ‘रानझोपडी’ उभारून ‘फॅमिली कॅम्प’ या संकल्पनेची जोपासना केली आहे. हर्षद थविलचा हा कल्पक प्रयोग वारली […]

Read More
पर्यटन

दर सर्वसामान्यांना परवडणार का?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट सर्वसामान्यांना परवडणारी आणि विश्वासार्ह आहेत. खासगीकरणानंतर रिसॉर्ट चकाचक होतील; पण त्याचे दर सगळ्यांच्या आवाक्यात राहतील का, सरकारने करार करताना खासगी विकासकांच्या दरपत्रकांवर बंधने घातली आहेत का, असे प्रश्न पुढे आले आहेत. पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचे कारण सांगून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महाबळेश्वर, माथेरानसह अन्य तीन ठिकाणी मोक्याच्या […]

Read More
पर्यटन

MTDC चे रिसॉर्ट खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट, भाडेतत्त्वार देण्यात येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देता येत नसल्याची सबब देऊन राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महाबळेश्वर, माथेरानसह अन्य पाच ठिकाणी असलेली मोक्याच्या जागेवरील रिसॉर्ट खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. खासगी उद्योजकांना जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या करारावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच सह्या केल्या आहेत. येत्या काळात पर्यटकांना या ठिकाणी अधिक […]

Read More
पर्यटन

देशांतर्गत सहली सुसाट

करोना साथरोगामुळे खीळ बसलेल्या पर्यटन व्यवयासाला उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चालना मिळाली असून, काश्मीर, चारधाम, गुजरातसह देशभरातील जंगल पर्यटनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो आहे. दिवाळीपाठोपाठ उन्हाळी सुट्ट्यांमध्येही देशांतर्गत सहली ‘हिट’ ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंधने बहुतांश देशांनी शिथिल केली असली, तरी पर्यटकांनी भारतातील प्रेक्षणीय, निसर्गरम्य स्थळी भटकंती करण्यास प्राधान्य दिले आहे. लॉकडाउनमुळे दोन वर्षे बंद असलेले पर्यटन […]

Read More
पर्यटन

सावधान! राजस्थानमध्ये पर्यटनाला जाताय? मग त्यापू्र्वी ही बातमी नक्की वाचा…

जैसलमेर : जैसलमेरचा १००० कोटींचा पर्यटन उद्योग धोक्यात आला आहे. याला कारण म्हणजे पर्यटकांची होणारी फसवणूक आणि सततच्या गैरवर्तनाच्या घटना. पर्यटकांकडून पैसे उकळण्यासाठी इथे बनावट रिसॉर्ट सुरू आहेत. पर्यटकांचा विनयभंग आणि त्यांना मारहाण केली जात आहे. राजस्थानच्या सम क्षेत्रात १०० हून अधिक बनावट रिसॉर्ट्स आहेत. बनावट रिसॉर्ट चालवणारे लोक ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान अधिक सक्रिय असतात. […]

Read More
पर्यटन

वर्षाअखेरचे पर्यटन तासांच्या अंतरावरच; करोना, ओमायक्रॉनच्या भीतीने जवळच्या सहली

ओमायक्रॉनची भीती, तिसऱ्या लाटेची चिंता आणि २०२०मध्ये अनुभवलेले घरकोंडलेपण यामुळे वर्षाखेरच्या निमित्ताने जवळच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी उत्साह दिसत आहे. अनेक मुंबईकर फार लांबच्या सहलींचे आयोजन न करता अलिबाग, नागाव, रत्नागिरी, दापोली, लोणावळा, महाबळेश्वर, इगतपुरी अशा ठिकाणांना भेट देऊन कुटुंबीय, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदा दसरा-दिवाळीपासून पर्यटनाला हळुहळू चालना मिळायला लागली. अनेक राज्यांनी आता […]

Read More